• Sat. Jul 11th, 2026

    सामजिक

    • Home
    • Raigad Schools : उष्णतेचा वाढता कहर; रायगडमधील सर्व दुपारच्या शाळा आता सकाळी भरविण्याचे आदेश

    Raigad Schools : उष्णतेचा वाढता कहर; रायगडमधील सर्व दुपारच्या शाळा आता सकाळी भरविण्याचे आदेश

    रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढचे काही दिवस असेच उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे…

    Bala Nandgaonkar : ‘नेत्यांचे पक्षांतर हा मतदारांचा अपमान’, मनसे नेते बाळा नांदगावकर यांची ठाकरे गटाच्या फुटीवर पहिली प्रतिक्रिया

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार वेगळा गट स्थापन करुन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या घडामोडींवर मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी टीका केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    यूएई आणि भारतामधील बँकिंग भागीदारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्कर्षाचे प्रतीक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    एमिरेट्स एनबीडी आणि आरबीएल बँकेतील भागीदारी कार्यक्रम मुंबई, दि. १८ : जगभरातील गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेतील विश्वास वाढत आहे. त्यामुळेच अरबी समुद्राच्या दोन्ही टोकांवरील मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या यूएई आणि भारत देशातील…

    निधीचा गुणवत्तापूर्ण वापर करून विकासाचा लाभ तळागाळापर्यंत पोहचवा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल – महासंवाद

    गडचिरोली, (जिमाका) दि. १८ : स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र ‘गडचिरोली ब्रँड‘ विकसित करणे, पर्यटन विकासाला गती देणे, महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे, धान साठवणुकीची क्षमता वाढविणे…

    म्हाडा नागपूर मंडळातील प्रकल्प तातडीने मार्गी लावा – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर – महासंवाद

    मुंबई, दि. १८ : म्हाडा नागपूर मंडळांतर्गत सुरू असलेले विविध विकास प्रकल्प आणि प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी…

    अन्न सुरक्षेबाबत एफएसएसएआयचे राज्यांना कडक निर्देश नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. १८ : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न हाताळणी,…

    कारागृह पुनर्विकास आणि आधुनिकीकरण प्रकल्पांना गती द्या – राज्यमंत्री  डॉ. पंकज भोयर – महासंवाद

    मुंबई, दि. १८: राज्यातील कारागृहांच्या पुनर्विकास, स्थलांतर आणि आधुनिकीकरणासाठी हाती घेण्यात आलेल्या महत्वाच्या प्रकल्पांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी…

    म्हसळा-श्रीवर्धनच्या पर्यटन विकासासाठी विविध प्रकल्पांना गती – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद

    मुंबई, दि. १८: श्रीवर्धन मतदारसंघाचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्यासाठी कणघर ता. म्हसळा येथे बायोडायव्हर्सिटी झोन विकसित करण्यात यावा. त्यासाठी सुमारे २० एकर जागा निश्चित करण्याच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी…

    कोळसा वायूकरणामुळे भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल; विदर्भाला गॅसिफिकेशन हब बनविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. १८ : कोळसा वायूकरण (कोल गॅसिफिकेशन) विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी हा परिवर्तनाचा निर्णायक टप्पा आहे. केंद्र शासनाच्या धोरणांना पूरक अशी राज्याची धोरणे…

    Pune News : होणाऱ्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त लोहगडावर ट्रेकिंगला आला, पण कड्यावरुन तोल गेला, तरुणाचा करुण अंत

    केतन अग्रवाल या तरुणाचं लग्न ठरलं होतं. तो खूप आनंदात होता. होणाऱ्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त तो तिच्यासह लोहगडावर ट्रेकिंगला आला. पण ट्रेकिंग करत असताना गडाच्या एका कड्यावरुन तोल जावून त्याचा दुर्दैवी…

    You missed