मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूर आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून साधला संवाद
मुंबई, दि. ७ – मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.…
निवडणूक विषयक कामे अचूकपणे पार पाडत मतदार यादी पारदर्शकपणे करा – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
बीड, दि. 06, (जि. मा. का.) : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून निवडणूक विषयक कामकाज अचूकपणे पार पाडत मतदार यादी पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक…
कौशल्यावर आधारित शिक्षण- प्रशिक्षणातून उद्योजक बना – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे आवाहन
सांगली दि. 6 (जिमाका) :- विद्यार्थ्यांनी कौशल्यावर आधारित शिक्षण व प्रशिक्षण घेऊन उद्योजक बनावे,असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.…
शासकीय योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करा – केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा
सातारा दि. 6 : शासकीय योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करावे, अशा सूचना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री.…
लोकराजा शाहू महाराजांना १०० सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन करुया- मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
कोल्हापूर दि. ५ (जिमाका): लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त 6 मे ते 14 मे दरम्यान त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण कृतज्ञता पर्व आयोजित करत आहोत. 6…
जलद न्यायासाठी पर्यायांचा स्वीकार गरजेचा- राज्यस्तरीय वकील परिषदेत न्यायमूर्ती भूषण गवई यांचे मत – महासंवाद
धाराशिव, दि. 5 – न्यायव्यवस्थेवरील वाढता कामाचा ताण आणि न्यायासाठी लढा देणाऱ्या पक्षकारांना वेळेत न्याय मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आधुनिक काळातील साधणे, तंत्रज्ञानाचा स्वीकार करून काम करणे गरजेचे आहे, असे…
नवीन इमारतीमुळे पक्षकाराला विनाविलंब न्याय मिळेल- न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी – महासंवाद
परभणी, दि. 5 (जिमाका) : न्यायदानाचे पवित्र कार्य गतिमानतेने पूर्ण व्हावे, यासाठी पायाभूत सुविधांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे परभणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाला सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा नूतन इमारतीची…
नदी स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त व अमृत वाहिनी करण्यासाठी दूषित पाणी नदीमध्ये जाऊ देऊ नये- डॉ. सुरेश खाडे – महासंवाद
सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : नदी स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त व अमृत वाहिनी करण्यासाठी दूषित पाणी नदीमध्ये जाऊ न देणे, नदीची स्वच्छता ठेवणे ही काळाची गरज आहे. यासाठी आवश्यक…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा – महासंवाद
मुंबई, दि. ५ :- ‘तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा मानव, प्राणिमात्रांच्या कल्याण आणि शांतीचा मार्ग त्रिकालाबाधित आणि चिरकाल अनुसरणीय राहील अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या…
स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
पुणे दि.४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप आले असून यात देशातील सर्व नागरिकांचा सहभाग असल्याने अभियान यशस्वी ठरले…