शासकीय योजनाचा लाभ मिळाल्याने आनंद; ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त
परभणी दि.27 (जिमाका): ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या गतिमान अंमलबजावणीमुळे आम्हाला शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळाला. कुणाला शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तर कुणाला घर मिळाले, कुणाला शेती तर कुणाला श्रावण बाळ योजनेचा लाभ…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभाचे वितरण
परभणी, दि. 27 (जिमाका) : ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज येथे अनेक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वितरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित…
शिक्षिका मृणाल गांजाळे यांना यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
नवी दिल्ली, २७ : केंद्र सरकारकडून यावर्षीचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ यादी जाहिर झाली असून, राज्यातून एकमेव जिल्हा परिषद शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना पाच सप्टेंबरला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते…
बालेवाडी येथे ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ प्रदान सोहळ्याचे उद्या २८ ऑगस्ट रोजी आयोजन – क्रीडा मंत्री संजय बनसोडे
मुंबई, दि २७: क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडू, यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०१९-२०,२०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाचे पुरस्कार…
‘आनंदाचा शिधा’ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहकसंरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश
औरंगाबाद, दि. 27(जिमाका) – गौरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमिवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गणेशोत्सवाच्या आधी आनंदाचा शिधा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा व त्यासाठी काटेकोर नियोजन…
पाण्यापासून वंचित क्षेत्राला पाणी देण्यास शासन कटिबध्द – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली दि. 26 (जि.मा.का.):- पाण्यापासून वंचित असलेल्या क्षेत्राला पाणी देण्यासाठी शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. मिरज तालुक्यातील टाकळी येथील माधव…
नेत्रचिकित्सा उपचार विभाग सुसज्ज करण्यासाठी सहकार्य करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
नागपूर/चंद्रपूर, दि. 26 : नेत्रदान हे पवित्र कार्य आहे; देशात अंध व्यक्तींची संख्या आणि दृष्टीदान करणारे व्यक्ती यामध्ये तफावत असून नागरिकांत जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. शासनाकडून आयोजित विशेष अभियानात…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपा व माळेगाव येथील नवीन पोलीस ठाणे इमारतीचे उद्घाटन
बारामती, दि २६:- पोलिसांच्या कार्यक्षमतेत आणि गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी त्यांना आवश्यक सुविधा देण्यात येत असून पोलिसांनी गुन्ह्यावर नियंत्रण राखण्यासाठी नागरिकांशी संवाद, समन्वय आणि सहकार्य ठेऊन काम करावे, असे आवाहन…
जपानमधील गुंतवणूकदारांकडून राज्यात मोठ्या गुंतवणूकीची शक्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि.26: जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरूनजपान दौऱ्यावर गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईत आगमन झाले. शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच अन्य मान्यवर यावेळी…
‘मुक्तीसंग्रामा’चा प्रेरणादायी इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा- विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड
औरंगाबाद, दि.26,(जिमाका)– मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभानिमित्त संपूर्ण विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. विभागातील आठही जिल्ह्यात यानिमित्ताने मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याच्या प्रेरणादायीस्मृतींना उजळा देऊन हा इतिहास पुढच्या…