महावॉकेथॉन “वॉक फॉर वॉटर”; पाणी आडवा पाणी जिरवाचा गजर… – महासंवाद
रिल स्पर्धेला ३० ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ.. नांदेड दि. २१ ऑगस्ट : माती वाचवा-पाणी वाचवा-सुरक्षित भविष्य घडवा, जल है तो कल है, आजचे पाणी संवर्धन उद्याचे सुरक्षित भविष्य, पाणी आडवा पाणी…
सिंधुदुर्गात ऊस उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न आवश्यक – पालकमंत्री नितेश राणे – महासंवाद
सिंधुदुर्गनगरी, दि. २१ : जिल्ह्यात ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी व अडचणी सोडविण्यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठाचे…
हळवल रेल्वे उड्डाणपुलाच्या जोडरस्त्यांचा सुधारित भूसंपादन प्रस्ताव सोमवारी सादर करा – पालकमंत्र्यांचे निर्देश – महासंवाद
सिंधुदुर्गनगरी, दि. २१ : कणकवली तालुक्यातील हळवल येथील कोकण रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी बदललेल्या नियमांनुसार आणि नवीन तरतुदींनुसार भूसंपादनाचा सुधारित प्रस्ताव येत्या सोमवारी सादर करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितेश…
सोलापूरात ‘महावॉकेथॉन’ मध्ये 5 हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग – महासंवाद
सोलापूर, दि. २१ (जिमाका) : जलसंधारण दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यात दि. 15 ते 21 ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहाचा समारोप म्हणून आज सकाळी होम मैदान येथे…
स्व. सुधाकरराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन – महासंवाद
अमरावती, दि.२१: जलक्रांतीचे जनक तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन…
पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा, जिरवा; पाणी बचतीची सवय अंगीकारा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. २१ : पाण्याचा प्रत्येक थेंब अडवणे, तो जमिनीत जिरवणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. आगामी काळात पाण्याचे संकट अधिक तीव्र होऊ शकते. त्यामुळे ग्रामीण भागासह…
माती आणि पाण्याचा जपून वापर करावा – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम – महासंवाद
नाशिक, दि. २१ ऑगस्ट : माती आणि पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे. तीचा वापर प्रत्येकाने आवश्यकतेनुसार करावा. याच भूमिकेतून माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा…
मच्छिमारांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न टीआयएसएसच्या अहवालानंतर दोन महिन्यात मार्गी लागणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
मुंबई, दि. २०: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छिमारांच्या प्रलंबित नुकसान भरपाईबाबत निकष ठरवण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) कडून सविस्तर अभ्यास केला जात आहे. त्याचा अहवाल प्राप्त…
शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या २ हजार ४२१ पदांसाठी मेगाभरती – महासंवाद
मुंबई, दि. २०: महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ‘पवित्र’ पोर्टलद्वारे वर्ग ३ संवर्गातील प्राथमिक,…
युनिसेफचा उपक्रमः राष्ट्रीय राजदूत अभिनेता आयुष्मान खुराणा यांची जालना जिल्ह्यातील चांदाई टेपली शाळेला भेट – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि. २० (जिमाका)- आपल्या सभोवताली असलेल्या कोणत्याही बालकाचे बालपण जपणे ही समाजाची सामुहिक जबाबदारी आहे. त्यासाठी समाजाने योगदान द्यावे. जालना जिल्ह्यात युनिसेफच्या उपक्रमाचा भाग म्हणून स्थलांतरीत मजूरांच्या मुलांची…