• Fri. Jul 3rd, 2026

    आंतरराष्ट्रीय

    • Home
    • मंत्री संजय राठोड यांच्याकडून वडाळी तलाव परिसराची पाहणी – महासंवाद

    मंत्री संजय राठोड यांच्याकडून वडाळी तलाव परिसराची पाहणी – महासंवाद

    अमरावती, दि. १६ (जिमाका): मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज अमरावती येथील वडाळी तलाव परिसराची पाहणी करून परिसरातील विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रस्तावित वंदनीय हिंदू हृदयसम्राट…

    नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जतच्या वैभवात भर पडेल – मंत्री जयकुमार गोरे   – महासंवाद

    सांगली, दि. १६ (जिमाका) : जत येथे 15 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जत शहराच्या वैभवात भर पडेल. जत तालुक्यातील देवस्थानांचा विकास आणि प्रत्येक…

    देशात लवकरच १०० टक्के इथेनॉल इंधनावर वाहने धावणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी – महासंवाद

    सातारा दि. १५: आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना माजी विधान परिषद सभापती व ज्येष्ठ आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात…

    पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न – महासंवाद

    सिंधुदुर्गनगरी, दि, १५: आगामी मान्सून हंगाम, संभाव्य अतिवृष्टी, चक्रीवादळे तसेच ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी तयारी करावी, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.…

    जिल्ह्याच्या विकासात सर्वांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री संजय शिरसाट – महासंवाद

    छत्रपती संभाजीनगर, दि. १६: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक वाढत आहे. ही गुंतवणूक वाढत असतांना जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था चांगली राखून जिल्ह्यातील वातावरण सौहार्दपूर्ण राखणेही आपली सर्वांची जबाबदारी आहे. जिल्ह्याच्या विकासात…

    शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खतांचा पुरेसा साठा आणि तातडीची मदत द्या – पालकमंत्री नितेश राणे – महासंवाद

    सिंधुदुर्गनगरी, दि ५: खरीप हंगाम जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन, दर्जेदार बियाणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कृषी विभागाने गावागावांत जाऊन शेतकऱ्यांशी…

    बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद

    मुबलक कृषि निविष्ठा उपलब्ध असल्याची खात्री करा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा परभणी, दि. ९५ (जिमाका) : शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री करणे, खतांचा काळाबाजार, सक्तीची जोडविक्री व निर्धारित दरापेक्षा…

    प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करा –  पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद

    अहिल्यानगर, दि. १५ : जिल्हा नियोजन समितीअंतर्गत लोकप्रतिनिधींनी पुढील दहा दिवसाच्या आत शिफारशी सादर कराव्यात तसेच प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर दोन महिन्यांच्या आत निविदा प्रक्रिया पूर्ण करावी. विहित वेळेत निविदा प्रक्रिया…

    आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी संवेदनशील राहून समन्वयाने काम करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद

    अहिल्यानगर, दि. १५ : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी सुरू असलेल्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवून नागरिकांना सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा. तसेच आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी आवश्यक ती पूर्वतयारी…

    महिला लोकशाही दिनाचे १८ मे रोजी आयोजन – महासंवाद

    मुंबई, दि. १५ : समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा, यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्हास्तरावर आयोजित महिला…

    You missed