• Wed. Jul 1st, 2026

    MH LIVE NEWS

    • Home
    • जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर कामे जलद गतीने पूर्ण करावीत : मंत्री गुलाबराव पाटील

    जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर कामे जलद गतीने पूर्ण करावीत : मंत्री गुलाबराव पाटील

    नाशिक, दि. २५ (जिमाका नाशिक): जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर पाणी पुरवठा योजनांचे आज ई- भूमीपूजन झाले आहे. या मंजूर योजनांची…

    क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे जगणे सकारात्मक -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    नागपूर दि. २५: महसूली अधिकारी व कर्मचारी यांना लोकाभिमुख काम करताना येणारा तणाव कमी करण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम उपयोगी ठरून जगणे सकारात्मक करतात, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे…

    छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नामांतराबद्दल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून आभार व्यक्त

    चंद्रपूर, दि. २५: औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव या नामांतरास केंद्र सरकारने मान्यता दिल्याने आपल्याला अत्यंत आनंद झाला असून या बहुप्रतिक्षीत नामांतरासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रधानमंत्री…

    समाज,देश आणि राष्ट्राला प्राधान्य देत काम करणाऱ्या कंपन्यासह संस्था कौतुकास पात्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई दि, २५: मला काय मिळेल याची अपेक्षा न करता निःस्वार्थ भावनेने देशासह राज्यातील कंपन्या आणि संस्था विविध सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. सेवाभाव जपत समाज, देश आणि राष्ट्र…

    देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा हिस्सा सर्वाधिक ठेवण्याचा प्रयत्न- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई दि. २५ : महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन इकॉनॉमी करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यात महाराष्ट्र १ ट्रिलीयनचे योगदान देऊन देशाच्या…

    बोरिवली रोजगार मेळाव्यात ७,१३८ पदांकरीता विविध कंपन्या, उद्योगांनी घेतल्या मुलाखती

    मुंबई, दि. २५ : कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत बोरीवली येथे आज झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध उद्योग, कंपन्या…

    शेतकरी ऊर्जादाता बनला पाहिजे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

    बासंबा फाटा येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी २० कोटी रुपयाच्या कामाला मंजूरी भेंडेगाव येथे ७५ कोटी रुपये खर्चनू रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामास मंजूरी हिंगोली (जिमाका), दि. २५ : परिसरातील शेतकऱ्यांनी गावातले पाणी गावात…

    गावांच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही

    सातारा दि.२५: गावच्या विकासात ग्रामपंचायतींचा मोठा वाटा आहे .शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन गावच्या विकासाबरोबर गावातील नागरिकांना रोजगार कसा मिळेल यासाठी सरपंच व सदस्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन करत विकास…

    आदिवासी विकास विभागाशी आता मोबाईल ॲप्लिकेशन, वेबच्या माध्यमातून संवाद साधता येणार – पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

    नंदुरबार,दि.२५ (जिमाका वृत्तसेवा): बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आदिवासी विकास विभागाने योजनांच्या माहिती व मार्गदर्शनासाठी स्वतंत्र टोल फ्रि क्रमांक कार्यांन्वित केला आहे. लवकरच बहुसंवादी मोबाईल ॲप्लिकेशन व वेब पोर्टलची स्थापना…

    रेल्वे प्रशासनाने नागरिकांना बेघर करु नये – पालकमंत्री श्री. मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि. २५ : जलनगर येथे वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे अतिक्रमण काढण्याबाबत रेल्वे प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सरसकट कारवाई करून नागरिकांना बेघर करु…