तुला लय मस्ती आली आहे; शाळकरी मुलाने कोयता काढला, उलटा पकडून केली मुलाला मारहाण
Satara Crime : एका किरकोळ कारणावरून एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या मुलाला उलट्या कोयत्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलला ताब्यात घेतले आहे.
विरोधकांची फक्त टोमणेसभा सुरू आहे, उद्धव ठाकरे गेल्याने फरक पडत नाही; बावनकुळेंचा निशाणा
बारामती : भाजप हा मुस्लिमांच्या विरोधात कधीही नाही. मात्र जे दोन चार टक्के आहेत ते हिंदुत्वाच्या विचाराला कुठेतरी डॅमेज करू पाहतात. आमची लढाई त्यांच्यासोबत आहे. उद्धव ठाकरे गेले तरी आम्हाला…
शिंदेंसह भाजपवर ठाकरी आसूड, मिंधे गट असा पुनरुच्चार, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १० मुद्दे
नाशिक: मालेगावात आज शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बंडखोर नेते, भाजप सर्वांवर एकएककरुन तोफ डागली. यावेळी उद्धव ठाकरेंनी कांदा…
बुलडाण्यात खळबळ! फिरायला जातो असे सांगून बाहेर पडलेला शिक्षक परतलाच नाही, घडले धक्कादायक
बुलडाणा : मेहकर येथील शारंगधर नगरातील रहिवासी असलेल्या एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विजय पोटरे (वय ३७ वर्षे) असे या शिक्षकाचे नाव असून हे शिक्षक…
परमेश्वर महाराजांच्या यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, रथाचे दगडी चाक निखळले; २ भाविकांचा मृत्यू
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी अक्कलकोट शहरापासून २० किमीच्या अंतरावर असलेल्या वागदरी येथील ग्रामदैवत परमेश्वर महाराजांची यात्रा होती. आजूबाजूच्या दोन ते तीन गावचे ग्रामस्थ हजारोंच्या…
हमखास उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीने उंचावले सौदागर पांडव यांचे जीवनमान
पारपंरिक शेतीला पर्याय म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जाते. सोलापूरसारख्या दुष्काळी जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी रेशीमशेतीने स्वतःचे जीवनमान उंचावले आहे. मोहोळ तालुक्यातील सौदागर पांडव हे त्याचेच एक उदाहरण… साधारण १० ते १२…
भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत अमर शहीद हेमू कलानी यांचे अभूतपूर्व योगदान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २६ : अमर शहीद हेमू कलानी यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत दिलेले योगदान मोठे आहे. महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले तेव्हा शहीद हेमू कलानी यांनी सहभाग घेतला होता.…
मानवताधर्म शिकविणारा भारताचा आध्यात्मिक विचार जगात श्रेष्ठ – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
पुणे दि. २६: भौतिक संपत्तीपेक्षा मानवता धर्म शिकविणारा भारताचा आध्यात्मिक विचार जगात श्रेष्ठ असून या विचारांच्या बळावर भारत जगाला मार्गदर्शन करू शकतो. ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार विजेत्यांनी अशाच अध्यात्मिक विचार गंगेने मानवी…
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, पनवेल आयटीआय इमारतीचे राज्यपालांच्या हस्ते होणार भूमीपूजन
मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त संकुल इमारतीचे सोमवारी दि. २७ मार्च २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता राज्यपाल रमेश बैस यांच्या…
दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नको; सहकार्य मिळणे गरजेचे – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. 26 : दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी आपल्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने विधेयक आणले. पूर्वी केवळ ६ अपंगत्वांचा समावेश होता, परंतू नव्या विधेयकामध्ये मधुमेहासह ४२ अपंगत्वांचा समावेश केल्या गेला. मात्र आज…