Kolhapur News: ‘सरकार घोटाळेबाजांना अभय देतं…’; कोल्हापुरातून विनायक राऊतांनी महायुती सरकारवर डागली तोफ
Vinayak raut critisiesed mahayuti gov: विनायक राऊत यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे पक्ष एकमेकांचे घोटाळे उघड करत आहेत. महायुती सरकारमध्ये मोठ्या घोटाळ्यांवर…