Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना अवकाळीचा फटका; उन्हाच्या ‘रेड अलर्ट’दरम्यान वादळी पाऊस, शेतमालाचे नुकसान
Vidarbha Rain: अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी आणि बागायती पिकांना बसला आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांची अचानक आलेल्या पावसामुळे मोठी तारांबळ…
Nagpur News: विदर्भातील शेती अवशेषांतून इंधन निर्मिती; राज्य शासनाचे नवीन बायोगॅस धोरण ठरणार वरदान
Maharashtra State Compressed Biogas Policy 2026: विदर्भातील शेतीचा मुख्य आधार असलेल्या कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांच्या अवशेषांपासून आता स्वच्छ इंधन तयार केले जाणार असून, यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी भर पडेल,…