पांडुरंगाच्या दर्शनानंतर काळाने गाठलं, वारकऱ्याने परतीच्या प्रवासातच डोळे मिटले
परभणी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठुरायाचे दर्शन घेऊन परत येत असताना वारकऱ्याला काळाने गाठलं. अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याला धावत्या बसमध्ये हृदयविकाराचा झटका आला. यातच त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना परभणीच्या गंगाखेड…