नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस 40 मिनिटे ठप्प; तांत्रिक बिघाड नव्हे तर ‘या’मुळे झाला खोळंबा, कारण ऐकून सर्वच थक्क!
Nanded-Mumbai Vande Bharat: जालना येथे वंदे भारत एक्सप्रेसला म्हशीची धडक बसल्याने रेल्वे तब्बल ४० मिनिटे थांबली. या अपघातात रेल्वेच्या पुढील भागाचे किरकोळ नुकसान झाले. यापूर्वीही याच ट्रेनला बैलाची धडक बसली…