अकोले येथे शेतकऱ्यांनी तहसीलदारांना घातला घेराव, वैभव पिचडही आक्रमक; नेमकं काय घडलं?
Authored by: विश्रांती शिंदे|Maharashtra Times•13 Oct 2025, 5:28 pm अकोले येथे शेतकरी आक्रमकतहसिलदारांना घातला घेरावनुकसानीचे अजूनही पंचनामे नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान तहसिलदारांमुळे शेतकरी मदतीपासून राहणार वंचित माजी आमदार वैभव…
हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून २०० जणांना विषबाधा, अहमदनगरच्या अकोले तालुक्यात खळबळ
अहमदनगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील करवंदरा येथे हळदी कार्यक्रमासाठी गेलेल्या २०० ग्रामस्थांना विषबाधा झाली असून त्यापैकी ५९ रुग्णांना तातडीने राजूर,कोहणे,समशेरपूर,खिरविरे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यात सात छोटया बालकांचा समावेश आहे.…