Unique Village : संध्याकाळनंतर गावात रडण्यास बंदी, कोकणातील हे गाव कोणतं? फास्ट जगात आजही जपली जातेय अनोखी प्रथा
Unique Villages of Maharashtra : राज्यातील एका गावात अनोखी परंपरा आहे. आज जग टेक्नोलॉजीच्या काळात पुढे गेलं असतानाही या गावची परंपरा टिकून आहे. या गावात संध्याकाळनंतर कोणीही रडू शकत नाही.…
संपूर्ण जमीन गावकऱ्यांची, गावात सरकारचे नाही तर त्यांचे स्वत:चे नियम; भारतातील या एकमेव गावाची जगभरात चर्चा
Unique Village Of Maharashtra : गडचिरोली जिल्ह्यातील असं एकमेव गाव आहे जे सामुदायिक वन अधिकार मिळवणारं भारतातील पहिलं गाव ठरलं आहे. या गावाने बांबू लागवडीतून मोठी कमाई केली आहे. गावात…
Unique Village : फक्त महाराष्ट्र नव्हे, आशिया खंडातील एकमेव गाव; जिथं एकही वाहन नाही!
Unique Village Of Maharashtra : महाराष्ट्रातील माथेरान हे एक लोकप्रिय हिल स्टेशन आशियातील एकमेव ऑटोमोबाईल फ्री पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाते. या ठिकाणी वाहनांना बंदी असल्याने प्रदूषणमुक्त वातावरण, पर्यावरणीय संरक्षण…