‘एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल’, जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना मंत्री उदय सामंत यांचा मोठा दिलासा
Uday Samant Marathi News : रत्नागिरीत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनात पालकमंत्री उदय सामंत यांनी शिक्षकांना दिलासा दिला. शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले. अनेक वर्षांपासून…