Uday Samant : ‘जर कोणाला खुमखुमी असेलच तर धनुष्यबाण कसा…’; कोकणात उदय सामंतांकडून भाजप-राष्ट्रवादीचा समाचार, कारण काय?
Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी महायुतीतील भाजप व राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. सामंत यांनी टीका करणाऱ्यांना आक्रमक शैलीत उत्तर देण्याचे संकेत…
‘एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल’, जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना मंत्री उदय सामंत यांचा मोठा दिलासा
Uday Samant Marathi News : रत्नागिरीत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनात पालकमंत्री उदय सामंत यांनी शिक्षकांना दिलासा दिला. शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले. अनेक वर्षांपासून…
‘माझं आताच शिंदे साहेबांशी बोलणं झालंय, जर का…’; उदय सामंतांचा सज्जड दम
शिवसेना नेते पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग येथे आयोजित कार्यक्रमात नेत्यांना मतदारसंघात अधिक काळ राहण्याची सूचना दिली आहे. त्यांनी सांगितले की नवीन आणि जुन्या पदाधिकाऱ्यांचे संयोजन करून कामगारांची जवाबदारी निश्र्चित…