Ratnagiri Accident : दुर्दैवी! लग्नाचं वऱ्हाड परतताना भीषण अपघात, 3 चिमुकल्यांचा बाप गेला, दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला
Accident News : रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख पांगरी येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात हातखंबा येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लग्नकार्य आटपून घरी परतत असताना नियतीने दोन कुटुंबांचे कमावते आधार…
गाय शोधायला गेलेला १३ वर्षीय मुलगा परतलाच नाही, जे घडले ते पाहून कुटुंबीय हादरले
बुलढाणा : ज्या पावसाची चातकाप्रमाणे सर्वत्र वाट पाहिल्या जात होती त्याच पावसाने मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यात मुसळधार पावसात…