Maharashtra Toll: टोलबाबत मोठी बातमी; सरकारचा निर्णय, तरीही त्या वाहनांना टोलमाफी का नाही? अध्यक्षांकडून सरकारला महत्त्वाचे निर्देश
Maharashtra Government News: विधानसभा अध्यक्षांनी सरकारला टोल वसुलीबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. आठ दिवसांत वसुली थांबवण्याचा अल्टिमेटम दिला असून शासन निर्णय लागू असूनही अंमलबजावणी न झाल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.…