सावधान! मुंबई आणि कोकणात एप्रिल महिन्यात उष्णतेची लाट, तापमान प्रचंड वाढण्याची शक्यता
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात बिघडलेल्या ऋतुचक्रामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसताना दिसत आहे. नेहमीपेक्षा यंदा उष्णतेच्या झळा लवकरच जाणवायला सुरुवात झाली आहे. मात्र, मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या परिसरात एप्रिल महिन्यात…