ठाणे ते बोरिवली अंतर पार करण्यासाठी आता भुयारी बोगदा, नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार
म. टा. प्रतिनिधी, ठाणेः ठाणे-बोरिवलीदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणाऱ्या नियोजित भुयारी मार्गासमोरील पर्यावरणीय परवानग्यांची अट शिथिल झाल्यामुळे या प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे. केंद्रीय पर्यावरण व वनविभागाकडील…