ठाणे-बेलापूर सिग्नलमुक्त प्रवास होणार! रबाळे-तुर्भे उड्डाणपूल, दुहेरी बोगद्यांमुळे कोंडी फुटणार
Navi Mumbai News: नवी मुंबईमधील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महासभेत काही महत्त्वांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. नवी मुंबई विमानतळ, अटल सेतू आणि नव्या ऐरोली पुलामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे.…