तापमानाने गाठला दहा वर्षांचा उच्चांक! पुन्हा पारा चाळिशीजवळ; तापमान वाढीचं नेमकं कारण काय?
Weather Update: राज्यात सध्या उत्तरेकडील राज्यांकडून उष्ण वारे येत असल्यामुळे हवेतील आर्द्रता कमी झाली आहे. निरभ्र आकाशामुळे सूर्याची तीव्रताही अधिक जाणवत असून तापमानाने उच्चांक गाठला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा.…