Chhatrapati Sambhajinagar:थंड -गरम वातावरणामुळे डास चिलटांचा उपद्रव वाढला ;विषाणूजन्य आजारांचा उद्रेक, साथीच्या आजारांना आमंत्रण
Chhatrapati Sambhajinagar: ऐन पावसाच्या दिवसांत किमान तीन आठवड्यांपासून पावसाने लावलेल्या गैरहजेरीमुळे थंड गरम वातावरण निर्माण झालं आहे. परिणामी शहरात डास चिलटांचा उपद्रव वाढून आजारांचा उद्रेक झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…
मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा! राज्यात सर्वाधिक मलेरिया रुग्ण मुंबईतच, स्वाइन फ्लूचंही नवं संकट
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाळा सुरू झाल्यानंतर राज्यामध्ये मलेरिया रुग्णसंख्या वाढती आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्येमध्ये मुंबईतील मलेरिया रुग्णांचा टक्का सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. मुंबईमध्ये राज्यातील एकूण मलेरिया…