• Sat. Sep 21st, 2024

Shankarrao Gadakh

  • Home
  • हक्काच्या पाण्यासाठी शंकरराव गडाख शेतकऱ्यांसह रस्त्यावर, महामार्ग अडवला कारण…

हक्काच्या पाण्यासाठी शंकरराव गडाख शेतकऱ्यांसह रस्त्यावर, महामार्ग अडवला कारण…

अहमदनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला नाशिकनंतर अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला आहे. अहमदनगरच्या मुळा धरणातून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात पाणी सोडू नये या मागणीसाठी आंदोलन करण्यात…

जिवगलांनी सोडले, पण अपक्षाने शेवटपर्यंत साथ दिली, ठाकरे भावुक, म्हणाले लढणारा सैनिक मिळाला

अहमदनगर : एका बाजूला सर्वोच्च न्यायालयामुळे राज्यात राजकीय आणि कायद्याचा किस पाडला जात असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट आपल्या एकनिष्ठ शिलेदाराच्या घरी पोहोचले. सहकुटुंब भेट घेत एकत्र जेवणही घेतले.…

आता निर्णय ‘जनतेच्या न्यायालयात’, उद्धव ठाकरे पाठीराख्याच्या वाढदिवसाला नगरमध्ये!

अहमदनगर : सर्वोच्च न्यायालयाने सरकार जरी अस्थिर करणारा निर्णय दिलेला नसला तरी राज्यपालांची कृती आणि अध्यक्षांचाच्या वर्तनावरुन सत्ताधाऱ्यांना झाप झाप झापलंय. तत्कालिन राज्यपालांना तर राज्यपालपदाची जाणीव करुन देताना राजकारणात मध्ये…

You missed