शांती मोर्चात संयम सुटला, अमोल खताळ-संग्राम भंडारेंना उत्तर; बाळासाहेब थोरात आक्रमक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Aug 2025, 3:53 pm कीर्तनकार संग्राम भंडारेंच्या राजकीय वक्तव्यानंतर संगमनेरचे राजकारण तापलेय.भंडारेंनी बाळासाहेब थोरातांचं नाव घेत नथुराम गोडसे होण्याचा इशारा दिला.यानंतर गुरुवारी (२१ ऑगस्ट) संगमनेरमध्ये थोरातांकडून शांती मोर्चा…