• Wed. Mar 11th, 2026
    शांती मोर्चात संयम सुटला, अमोल खताळ-संग्राम भंडारेंना उत्तर; बाळासाहेब थोरात आक्रमक

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    कीर्तनकार संग्राम भंडारेंच्या राजकीय वक्तव्यानंतर संगमनेरचे राजकारण तापलेय.भंडारेंनी बाळासाहेब थोरातांचं नाव घेत नथुराम गोडसे होण्याचा इशारा दिला.यानंतर गुरुवारी (२१ ऑगस्ट) संगमनेरमध्ये थोरातांकडून शांती मोर्चा काढण्यात आला.अमोल खताळ यांच्या आरोपांना थोरातांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ने प्रत्युत्तर दिले.चुकीचं वागल्यावर शांतता सोडावी लागते, अशी प्रतिक्रिया थोरातांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed