Rohit Pawar: काळाबाजार शेतकरी नव्हे, मंत्रीच करतात; गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची टीका
म.टा.वृत्तसेवा, सटाणा: ‘इंधन टंचाई निर्माण झालेली असताना सरकारने ती नियंत्रणात आणण्याऐवजी शेतकऱ्यांवर आरोप करण्याचे काम सुरू केले आहे. काळाबाजार शेतकरी नव्हे, मंत्रीच करतात’, अशी टीक आमदार रोहित पवार यांनी सोमवारी…