Maharashtra Rain: दोन दिवस पावसाचे! महामुंबईसाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट; 7 जुलैपर्यंत जोर कायम राहणार
Maharashtra Rain Update: ठाण्यात सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी तीन हात नाका उड्डाणपुलावर किरकोळ अपघातामुळे मुंबईकडून ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली. ठिकठिकाणी साठलेले पाणी, खड्डे आणि पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला…