पाऊस आला म्हणून खासगी वाहनात बसले अन् नियतीने डाव साधला, कदम बापलेकीचा जीव गेला
रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली येथील भीषण अपघातात अडखळ येथील दोन वेगवगळ्या कुटूंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. कदम कुटुंबातील बाप लेकीचा तर काझी कुटुंबातील मयलेकींचा मृत्यू झाला आहे. एकूण सात…
Dapoli : रविवार ठरला काळदिवस, भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू, कदम आणि काझी कुटुंबावर शोककळा
दापोली, रत्नागिरी : जिल्ह्यात दापोली येथे रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या आता वाढली आहे. दापोलीसाठी हा रविवार काळदिवस ठरला आहे. या अपघातातील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे.…