अवकाळीचे संकट कायम, आज ठाणे, मुंबई, पालघरमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा, दोन दिवस महत्त्वाचे
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईःअवकाळी पावसाने एप्रिलमध्ये अजूनही विश्रांती घेतलेली नाही. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये आज, बुधवारी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातील पावसानंतर गेले दोन दिवस पुन्हा…