Raigad News: रायगड परिसरात बेसुमार वृक्षतोड; जानेवारी ते मे महिन्यापर्यंत डोंगर उजाड झाले, वनविभागाचं मात्र दुर्लक्ष
Tree Cutting in Raigad: रायगड परिसराती जंगल काही काळात नष्ट होतील अशी भीती नागरिक व्यक्त करत असून वनविभागाचं या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…