राहुल गांधींचा भाजप आणि RSS वर हल्लाबोल; देशाला गुलामगिरीकडे नेत असल्याचा आरोप
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) देशाला गुलामगिरीकडे घेऊन जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना…