पावसाळी पर्यटनाचा बळी! तलावात पोहण्यासाठी मारलेली उडी ठरली अखेरची, तरुणाचा दुर्दैवी अंत
रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा दुर्दैवाने पहिला बळी गेला आहे. रत्नागिरी सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या रघुवीर घाटात पर्यटनासाठी गेलेल्या २४ वर्षीय तरुणाचा तलावात…