पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय; कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रघुवीर घाट बंद
खेड : कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रघुवीर घाटातील पर्यटनावरती बंदी घालण्यात आली आहे. खेड तालुक्यातील रघुवीर घाट हा पावसाळ्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. सदर ठिकाणी पावसाळ्यामध्ये पर्यटकांची पर्यटनासाठी…