Vasai Virar News : विरारमध्ये पाणीटंचाईच्या भीषण झळा ; नागरिकांनी काढला पालिकेवर जनआक्रोश मोर्चा
म. टा. प्रतिनिधी, वसई विरार : विरार पूर्व भागाला मागील अनेक दिवसांपासून पाणीटंचाईच्या भीषण झळा बसत असून अनेक भागांमध्ये आठवडाभरातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या विरारवासींनी रविवारी पालिकेवर…