ठाणे-बेलापूर सिग्नलमुक्त प्रवास होणार! रबाळे-तुर्भे उड्डाणपूल, दुहेरी बोगद्यांमुळे कोंडी फुटणार
Navi Mumbai News: नवी मुंबईमधील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महासभेत काही महत्त्वांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. नवी मुंबई विमानतळ, अटल सेतू आणि नव्या ऐरोली पुलामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे.…
वाशी टोलनाक्यावरची वाहतूक कोंडी फुटणार, महिनाभरातच १० लेनचा ऐसपैस टोलनाका सुरु होणार
नवी मुंबई: मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेला वाशीचा टोलनाका हा नेहमी गजबजलेला असतो. याठिकाणी मुंबईत येणाऱ्या आणि शहरातून बाहेर पडणाऱ्या वाहनांची नेहमी गर्दी असते. त्यामुळे या टोलनाक्यावर अनेकदा वाहतूक कोंडी होते. परिणामी…