गेल्या सहा महिन्यांत २६७ बालकांनी गमावले प्राण, त्यातही अर्भकांचे प्रमाण सर्वाधिक, कारण काय?
नाशिक: बालमृत्यू रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी जिल्ह्यातील बालमृत्यूंची आकडेवारी चिंताजनक आहे. जिल्ह्यात सहा महिन्यांत तब्बल २६७ बालकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. शून्य ते एक वर्षाची २२४…