• Sun. Sep 22nd, 2024

nashik region

  • Home
  • गेल्या सहा महिन्यांत २६७ बालकांनी गमावले प्राण, त्यातही अर्भकांचे प्रमाण सर्वाधिक, कारण काय?

गेल्या सहा महिन्यांत २६७ बालकांनी गमावले प्राण, त्यातही अर्भकांचे प्रमाण सर्वाधिक, कारण काय?

नाशिक: बालमृत्यू रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी जिल्ह्यातील बालमृत्यूंची आकडेवारी चिंताजनक आहे. जिल्ह्यात सहा महिन्यांत तब्बल २६७ बालकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. शून्य ते एक वर्षाची २२४…

You missed