माझ्या बोटीला भरपूर मासळी गावू दे; नारळी पौर्णिमेनिमित्त दर्याराजाला कोळी बांधवांचे साकडे
म. टा. वृत्तसेवा, पालघर : पालघर जिल्ह्याला लाभलेल्या वसई ते झाई-बोर्डी अशा ११० किमी लांबीच्या किनाऱ्यावर बुधवारी नारळी पौर्णिमेचा उत्साह ओसंडून वाहत होता. गावागावांत सोनेरी नारळ समुद्राला अर्पण करण्यात आले.…