आभाळ फाटलं अन् शेतकऱ्याचं स्वप्नही धुळीस मिळालं, निवृत्तींनी आयुष्य संपवलं; धक्क्यात बापानेही प्राण सोडले
Nanded News : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. मराठा आरक्षण आणि पीक नुकसानीच्या मदतीअभावी त्यांनी हे पाऊल उचलले. मुलाच्या आत्महत्येची बातमी ऐकून…