मुंबईकरांसाठी गुड न्यूज, अखेर १० टक्के पाणी कपात रद्द, महापालिकेचा मोठा निर्णय
मुंबई: मुंबईकरांसाठी महापालिकेनं मोठा निर्णय जाहीर केला आहे. मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी १० टक्के पाणीकपात रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला…