चार वर्षांपूर्वी आई घर सोडून गेली, मुलं आठवणीने व्याकुळ, माऊलीच्या ओढीने घरातून निघाली पण..
राजापूर/रत्नागिरीःचार वर्षांपूर्वी घर सोडुन पुण्याला गेलेल्या आईची आठवण येत होती. आईच्या आठवणीत व्याकूळ झालेली मुलं न सांगता घराबाहेर पडली. अल्पवयीन मुलं घरातून निघून गेल्याने मोठी खळबळ उडाली. घरच्यांनीही त्यांची शोधाशोध…