Gunaratna Sadavarte : ‘हजारो लग्न झालेल्या महिला पाकिस्तानातून भारतात आल्या?’; गुणरत्न सदावर्ते यांचा नेमका दावा काय?
Gunaratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पाकिस्तानातून भारतात विवाह करून आलेल्या महिलांविषयी शंका व्यक्त केली आहे. हा ‘मॅरेज जिहाद’ आहे का, याची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली. जितेंद्र आव्हाड…