Raigad News: अलिबागला जाताना सावध व्हा! ‘या’ पुलाचे खांब झाले जीर्ण, लोखंडी सळ्या बाहेर, प्रवाशांचा जीव धोक्यात…
Mandwa jetty bridge: मुंबई-अलिबाग जलमार्गावरच्या मांडवा जेट्टीची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. पुलाचे खांब जीर्ण झाले आहेत आणि सिमेंट गळून लोखंडी सळया बाहेर येत आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण…