पिके मातीमोल! राज्यात अवकाळीने 2 लाख हेक्टरवरील पिकांना फटका; 29 जिल्ह्यांत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
Maharashtra Unseasonal Rain Loss: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचेही प्रचंड हाल झाले आहेत. अवकाळीचा फटका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या…