पाऊस लांबल्याने महाराष्ट्रावर काळजीचे ढग, शेतकरी चिंतेत, खरीप पेरणीची चिंताजनक स्थिती समोर
मुंबई : बिपर्जय चक्रीवादळ आणि अल निनोच्या परिणामांमुळे मान्सूनच्या आगमनाला थेट फटका बसल्याने जूनच्या सुरुवातीला पेरणीची तयारी सुरू करणारे शेतकरी यंदा चिंतेत आहेत. राज्यात नऊ जूनपर्यंत सरासरीच्या केवळ ८.८ टक्के…