फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! 55 लाख शेतकऱ्यांचे तब्बल 36585 कोटींचे कर्जमाफ; योजनेच्या अटी व निकष काय?
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत राज्यातील ५५ लाख ७२ हजार शेतकऱ्यांचे ३६ हजार…