शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे मोठे वक्तव्य ‘या’ कारणामुळे आलं महायुती सरकार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Dec 2024, 4:19 pm राज्य सरकारचा शपथविधी पार पडला. शपथविधीवर ज्योतिर्ममठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मोठे वक्तव्य केले. महायुतीचा विजय हा कोणाच्या आशिर्वादामुळे झाला ? हे त्यांनी सांगितलं.
Video:एकनाथ शिंदे-पंतप्रधान खळखळून हसले, उपमुख्यमंत्र्यांना हस्तांदोलन, काय म्हणाले PM मोदी?
Narendra Modi Congratulating Deputy CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी मंचावर एक खास दृष्य पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे…
नव्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातून कुणाला संधी? भुजबळ, भुसे, महाजन, पाटील यांच्या नावांची चर्चा
Maharashtra CM Oath Ceremony: यंदाच्या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा महायुतीला मिळाल्या आहेत. गेल्या वेळेस ३५ पैकी २७ जागांवर महायुतीचे आमदार होते. यंदा ही संख्या ३३ वर पोहचली आहे. त्यामुळे…
माझ्याच गाडीने भरदुपारी गेलो म्हणजे… बाळ्यामामांनी फडणवीसांसोबत भेटीचं गुपित उलगडलंच
Balya Mama Mhatre meets Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांनी देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीविषयी स्पष्टीकरण दिले आहे महाराष्ट्र टाइम्स मुंबई : भाजपचे वरिष्ठ…
लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादाच! त्यांना मुख्यमंत्री करा, सत्तास्थापनेच्या पेचात राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी
Ajit Pawar : अजितदादांना मुख्यमंत्री करा, त्यांना दांडगा अनुभव आहे, त्यांच्यामुळेच लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, असं म्हणत त्यांच्या शिलेदाराने मुख्यमंत्रिपदासाठी दादांच्या नावाची मागणी केली आहे. Lipi इरफान शेख, सोलापूर…
नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली; ५ डिसेंबर दुपारी एक वाजता महाराष्ट्रात सत्ता स्थापन होणार
Maharashtra CM Oath Ceremony: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जवळ जवळ दोन आठवड्यांनी राज्यात नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. महायुती सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता असल्याचे…