• Sat. Sep 21st, 2024

maharashtra bhushan tragedy

  • Home
  • महाराष्ट्र भूषण दुर्घटनेतून घेतला धडा, समर्थ बैठकीबाबत आप्पासाहेब धर्माधिकारींचा मोठा निर्णय

महाराष्ट्र भूषण दुर्घटनेतून घेतला धडा, समर्थ बैठकीबाबत आप्पासाहेब धर्माधिकारींचा मोठा निर्णय

मुंबई: काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील खारघर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात भीषण दुर्घटना घडली होती. याठिकाणी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या…

खारघर दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती उघड; सरकारी विभागाने उष्मालाटेचा इशारा दिला होता, पण…

मुंबई:खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे १४ श्रीसेवकांचा मृत्यू झाला होता. यावरुन सध्या बराच गदारोळ सुरु आहे. याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि खरी परिस्थिती समोर आणली जावी,…

खारघर दुर्घटनेबाबत संजय राऊतांचा गंभीर आरोप, मृतांचा आकडा जास्त, एकनाथ शिंदेंचा पोलिसांवर दबाव

मुंबई:आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना खारघरमध्ये घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आयोजक आणि सांस्कृतिक मंत्र्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.…

You missed