दरड कोसळण्याची भीती; नागरिकांचे स्थलांतर, रायगडातील अजून एक गाव संकटात, मात्र गावकऱ्यांची वेगळीच मागणी
रायगड: कोकणात रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड दुर्घटनेनंतर प्रशासन कमालीचे सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर पेण येथील नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. येथे भूस्खलनाचा धोका असलेल्या नागरिकांचे तातडीने प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आले…