२००२ ते २०१९पर्यंत देशात प्रत्येक लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या दुर्घटना घडल्या : कुमार केतकर
मुंबई : २००२ सालची गोध्रा दुर्घटना ते २०१९ चा पुलवामा हल्ला या दरम्यान प्रत्येक लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात मोठी दुर्घटना घडलेली आहे. हा निव्वळ योगायोग् नाही. म्हणून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी…
सरकारला आपल्या चुका दाखवून देण्याची ताकद ‘प्रेस कौन्सिल’कडे- खासदार कुमार केतकर
म.टा. प्रतिनिधी, पुणे : ‘सोशल मीडिया, कृत्रिम प्रज्ञा, चॅट जीपीटीसारखे तंत्रज्ञान आणि वाढते सरकारी नियंत्रण अशा सर्वच गोष्टींचा पत्रकारितेवर परिणाम होत आहे. मात्र, पत्रकारिता मरणार नाही. जुन्या काळातील पत्रकारांनी केलेल्या…