Pune Railways: रेल्वे अपघातांची संख्या शून्य होणार, पुण्यात 250 किमी रेल्वे मार्गिकेवर ‘कवच’ प्रणाली; दौंड-मनमाड यशस्वी चाचण्या
Daund-Manmad Railway: पुणे विभागात रेल्वेसाठी ‘कवच’ प्रणाली बसवण्याचे काम सुरू झाले आहे. या स्वदेशी तंत्रज्ञानामुळे रेल्वे अपघात कमी होतील. पुणे-कोल्हापूर, दौंड-मनमाड मार्गावर चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा.…
गुडन्यूज! अपघात टाळणारे ‘कवच’ जूनअखेर मुंबई-दिल्ली मार्गावर, कवच कसे काम करते? जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई-दिल्ली रेल्वे मार्ग ताशी १३० किमी वेगाने धावण्यासाठी सज्ज होत असतानाच मुंबई ते रतलामदरम्यान ‘कवच’ अर्थात स्वयंचलित रेल्वेसुरक्षा कार्यान्वित करण्यात आली आहे. जून २०२४अखेर संपूर्ण मार्गावर…